Question types

अपठित गद्य question types

11 questions across 1 question group — pick any mix to generate a मराठी - अक्षरभारती paper with step-by-step answer keys.

11
Questions
1
Question groups
5
Question types
Sample Questions

अपठित गद्य questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1.आकलन कृती :
(१) फक्त नावे लिहा.
(i) लोकमान्य टिळक यांचा आवडीचा विषय - ___________
(ii) संत तुलसीदासांनी यांचा त्याग केला -  ___________
(iii) ध्येयाशी मैत्री करायची तर हे सोडावे लागते -  ___________
(iv) धर्माच्या सेवेसाठी संभाजी महाराजांनी त्याग केला -  ___________

        कशासाठे काय सोडायचे हे ज्याला बरोबर कळते तोच खरा ध्येयवादी. तिथेच त्याचा खरा कस लागत असतो. 'मी आफ्रिकेत धर्मोपदेश करणार नाही. फक्त वैदयकीय मदतीचे काम करीन' असे वचन डॉ. खाइत्झर यांनी दिले होते. आणि पियानोची पेटी उघडून पाहायलाही त्यांना कित्येक दिवस सवड मिळाली नाही लोकमान्य टिळक नेहमी म्हणत असत, 'देशाच्या स्वातंत्र्याचा लढा मला लढायचा नसता तर मी गणिताचा प्राध्यापक होऊन राहिलो असतो.' गणित हा लोकमान्यांचा आवडता विषय. पण देशाच्या सेवेसाठी त्यांनी तो सोडून दिला ध्येयापुढे आवड बाजूला सारावी लागते. आवड म्हणजे तरी सुखच, ध्येयाशी मैत्री करावयाची तर सुखाची संगत सोडावीच लागणार. संत तुलसीदासांनी प्राणापलीकडे प्रेम असलेली पत्नी देवासाठी सोडली. देवाच्या सेवेसाठी पत्नीचा त्याग केला आणि धर्माच्या सेवेसाठी संभाजी महाराजांनी तर देहत्याग केला.

2. आकलन कृती :
(१) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य लिहा.
(i) फक्त वैद्यकीय मदतीचे काम करीन.
(ii) ध्येयापुढे आवड बाजूला सारावी लागते.

View full solution
1.आकलन कृती :
(१) खालील कृती पूर्ण करा.
(i) खरा ध्येयवादी याला म्हणावा -
(ii) आफ्रिकेत धर्मोपदेश करणार नाही तर फक्त वैद्यकीय मदतीचे काम -

        कशासाठे काय सोडायचे हे ज्याला बरोबर कळते तोच खरा ध्येयवादी. तिथेच त्याचा खरा कस लागत असतो. 'मी आफ्रिकेत धर्मोपदेश करणार नाही. फक्त वैदयकीय मदतीचे काम करीन' असे वचन डॉ. खाइत्झर यांनी दिले होते. आणि पियानोची पेटी उघडून पाहायलाही त्यांना कित्येक दिवस सवड मिळाली नाही लोकमान्य टिळक नेहमी म्हणत असत, 'देशाच्या स्वातंत्र्याचा लढा मला लढायचा नसता तर मी गणिताचा प्राध्यापक होऊन राहिलो असतो.' गणित हा लोकमान्यांचा आवडता विषय. पण देशाच्या सेवेसाठी त्यांनी तो सोडून दिला ध्येयापुढे आवड बाजूला सारावी लागते. आवड म्हणजे तरी सुखच, ध्येयाशी मैत्री करावयाची तर सुखाची संगत सोडावीच लागणार. संत तुलसीदासांनी प्राणापलीकडे प्रेम असलेली पत्नी देवासाठी सोडली. देवाच्या सेवेसाठी पत्नीचा त्याग केला आणि धर्माच्या सेवेसाठी संभाजी महाराजांनी तर देहत्याग केला.

2. आकलन कृती :
(१) स्वमत.

• 'संत तुलसीदास' यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असलेली माहिती लिहा.

View full solution
1.आकलन कृती :
(१) सूचनेनुसार सोडवा.
(i) मुंबईतील जुनी इमारत दोन वर्षांपूर्वी पडली. (काळ ओळखा)
(ii) इंजिनांच्या कर्कश शिट्यांनीही त्यांच्या झोपेत व्यत्यय येत नाही. (होकारार्थी करा.)

           माणूस सवयीचा गुलाम असतो हेच खरे. मुंबईच्या स्टेशननजीक राहणाऱ्यांना कुठे परगावी गेले, की आगगाड्यांच्या धडधडाटाशिवाय झोप येत नाही इंजिनांच्या कर्कश शिट्यांनीही त्यांच्या झोपेत व्यत्यय येत नाही; पण या शिट्या नसल्या तर मात्र हे लोक वारंवार धसकून जागे होतील. नित्य टॅक्सीतून फिरणारे एक गृहस्थ काल म्हणत होते की, काय करावे समजत नाही. टॅक्सीचे तर दर वाढल्यामुळे यापुढे परवडण्याजोगी नाही आणि बसच्या रांगेत ताटकळण्याची कधी सवय नाही. ते नकोसे वाटते, उबग येतो. आपली सरळ एक टॅक्सी करावी आणि कुठे ते जावे, असे सहजी वाटते, पण दर वाढलेले गेले दोन-तीन दिवस अक्षरशः पोरक्यासारखे ते रस्त्याने फिरतात. एवढ्याही आवाजाने मनाची एकाग्रता भंगणारे कुणी असतील, तसे सवयीने कानाशी ट्रान्झिस्टर लावून एकचित्तपणे अभ्यास करणारेही आढळतात, ट्रान्झिस्टर नसला तर त्यांचा अभ्यास व्हायचा नाही.
        मुंबईतली एक जुनी इमारत दोन वर्षांमागे पडली. त्यात वाचलेले एक गृहस्थ सध्या मानसिक रुग्ण म्हणून परळच्या हस्पितळात आहेत. येत्या जात्या वाहनाने हादरून झुलणाऱ्या इमारतीच्या झुल्यावर रोज रात्री गाढ झोपण्याची त्यांची अनेक वर्षांची सवय; पक्क्या घरात त्यांना निद्रानाश जडला, आता याला सवय नाही तर काय म्हणावे, तुम्हीच सांगा.

2. आकलन कृती :
(१) स्वमत.

• माणसाने सवयीचे गुलाम असावे का नसावे तुमचे विचार मांडा.

View full solution
$1.$आकलन कृती :
(१) खालील कृतीचा परिणाम लिहा.

$(i)$ मुंबईच्या स्टेशननजीक राहणारे कुठे परगावी गेले.
$(ii)$ ट्रान्झिस्टर लावून अभ्यास करणाऱ्यांना ट्रान्झिस्टर नसला तर           
                 माणूस सवयीचा गुलाम असतो हेच खरे. मुंबईच्या स्टेशननजीक राहणाऱ्यांना कुठे परगावी गेले, की आगगाड्यांच्या धडधडाटाशिवाय झोप येत नाही इंजिनांच्या कर्कश शिट्यांनीही त्यांच्या झोपेत व्यत्यय येत नाही; पण या शिट्या नसल्या तर मात्र हे लोक वारंवार धसकून जागे होतील. नित्य टॅक्सीतून फिरणारे एक गृहस्थ काल म्हणत होते की, काय करावे समजत नाही. टॅक्सीचे तर दर वाढल्यामुळे यापुढे परवडण्याजोगी नाही आणि बसच्या रांगेत ताटकळण्याची कधी सवय नाही. ते नकोसे वाटते, उबग येतो. आपली सरळ एक टॅक्सी करावी आणि कुठे ते जावे, असे सहजी वाटते, पण दर वाढलेले गेले दोन-तीन दिवस अक्षरशः पोरक्यासारखे ते रस्त्याने फिरतात. एवढ्याही आवाजाने मनाची एकाग्रता भंगणारे कुणी असतील, तसे सवयीने कानाशी ट्रान्झिस्टर लावून एकचित्तपणे अभ्यास करणारेही आढळतात, ट्रान्झिस्टर नसला तर त्यांचा अभ्यास व्हायचा नाही.
        मुंबईतली एक जुनी इमारत दोन वर्षांमागे पडली. त्यात वाचलेले एक गृहस्थ सध्या मानसिक रुग्ण म्हणून परळच्या हस्पितळात आहेत. येत्या जात्या वाहनाने हादरून झुलणाऱ्या इमारतीच्या झुल्यावर रोज रात्री गाढ झोपण्याची त्यांची अनेक वर्षांची सवय; पक्क्या घरात त्यांना निद्रानाश जडला, आता याला सवय नाही तर काय म्हणावे, तुम्हीच सांगा.
$2.$ आकलन कृती :
(१) खालील शब्दांचा सहसंबंध लिहा.

$(i)$ आगगाड्यांचा $:$ धडधडाट $::$ इंजिनांच्या $:$ ______________
$(ii)$ बस $:$ रांग $::$ मनाची $:$ ______________
View full solution
1.आकलन कृती :
(१) खालील तक्ता पूर्ण करा.

शब्दमूळ शब्दप्रत्ययसामान्यरूप
 परमेश्वराने   
 मानवाना   


       सगळी मनुष्यजात ही एक आहे आणि सगळ्या मनुष्यजातीचे स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या पायावर एक कुटुंब निर्माण करणे हेच मनुष्यत्वाचे ध्येय होय. परमेश्वराने सर्व मानवांना जन्मतःच धार्मिक व राजकीय स्वातंत्र्य दिले आहे. सर्वांना ऐहिक जीवनाचा, विश्वातील वस्तूंचा यथेच्छ उपभोग घेण्याचा सारखाच अधिकार आहे. शेतकी, कला-कौशल्य, मजुरी इत्यादी कामे मनुष्यास हीनपणा आणित नसून त्यांच्यायोगे मनुष्याची थोरवी सिद्ध होते. निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्याकरता उपयोग करणे हा मनुष्याचा मूलभूत अधिकार व कर्तव्य होय. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीत प्रयत्न केल्यास सर्व मनुष्यांस त्याचा स्वर्ग बनवता येईल. या विश्वात जगण्याकरता आणि उपभोगण्याकरता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळवणे हे मनुष्याचे पहिले कर्तव्य आहे. आणि त्याकरता परस्परांना साहाय्य करणे हा मनुष्याचा श्रेष्ठ धर्म आहे. एवढेच नव्हे तर ही ईश्वराची पूजा आहे.

2. आकलन कृती :
(१) स्वमत.

• आपल्याला मिळालेल्या हक्कांचा वापर आपण कसा करावा स्पष्ट करा.

View full solution

Generate a अपठित गद्य paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App