1. आकलन कृती
(१)आकृती पूर्ण करा :

माणूस झाडावरून जमिनीवर उतरला आणि याच सुमारास तो दोन पायांवर चालू लागला. त्यामुळे त्याचे हात भक्ष्य शोधण्याकरिता मोकळे राहू लागले. माणसाची दृष्टी चांगली होती, हाताची ठेवण वैशिष्ट्यपूर्ण होती आणि या सर्वांच्या जोडीला बुद्धीचे वरदान होते. परिणामतः माणसाने माषा शोधली, हत्यारे निर्माण केली, अग्नीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला, लिपीची निर्मिती केली. माणसाचे पृथ्वीवरील अस्तित्व बुद्धीच्या सामध्यांमुळे टिकले. कदाचित वेगळ्या परिस्थितीत माणसाऐवजी इतरही वेगळ्या रितीने उत्क्रांत झाले असते, बुद्धिमान झाले असते, तर त्यांचे अधिराज्य येथे निर्माण झाले असते. कदाचित देवमासे वा बचून यांनी पृथ्वी व्यापली असती. उत्क्रांतीचे रहस्य अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. आपल्याला फक्त येथील उत्क्रांतीची माहिती आहे.
अन्य ग्रहांवर जे प्राणी निर्माण झाले असतील ते आपल्यापेक्षा सर्व दृष्टींनी निराळे असतील. कदाचित मेंदूच्या पेशएिवजी तेथे अतिवाहक पेशी असतील, कदाचित तेथील मेंदूचा अवयवांशी थेट संपर्क संबंयही नसेल, रेडिओ लहरीद्वारा मेंदू आपल्या अवयवांना आज्ञा देत असेल, आपल्यापेक्षा ते प्राणी बुद्धिमान असतील, आपल्या मेंदूत १०० इतके चेतापेशींचे जोड (कनेक्शन) आहेत. परग्रहांवरील सजीवांमध्ये ही संख्या १०% इतकी प्रचंड असू शकेल. अशा सजीवांकडून बरेच काही शिकता येईल.
2. आकलन कृती:
(१) फरक लिहा :
(१)आकृती पूर्ण करा :

माणूस झाडावरून जमिनीवर उतरला आणि याच सुमारास तो दोन पायांवर चालू लागला. त्यामुळे त्याचे हात भक्ष्य शोधण्याकरिता मोकळे राहू लागले. माणसाची दृष्टी चांगली होती, हाताची ठेवण वैशिष्ट्यपूर्ण होती आणि या सर्वांच्या जोडीला बुद्धीचे वरदान होते. परिणामतः माणसाने माषा शोधली, हत्यारे निर्माण केली, अग्नीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला, लिपीची निर्मिती केली. माणसाचे पृथ्वीवरील अस्तित्व बुद्धीच्या सामध्यांमुळे टिकले. कदाचित वेगळ्या परिस्थितीत माणसाऐवजी इतरही वेगळ्या रितीने उत्क्रांत झाले असते, बुद्धिमान झाले असते, तर त्यांचे अधिराज्य येथे निर्माण झाले असते. कदाचित देवमासे वा बचून यांनी पृथ्वी व्यापली असती. उत्क्रांतीचे रहस्य अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. आपल्याला फक्त येथील उत्क्रांतीची माहिती आहे.
अन्य ग्रहांवर जे प्राणी निर्माण झाले असतील ते आपल्यापेक्षा सर्व दृष्टींनी निराळे असतील. कदाचित मेंदूच्या पेशएिवजी तेथे अतिवाहक पेशी असतील, कदाचित तेथील मेंदूचा अवयवांशी थेट संपर्क संबंयही नसेल, रेडिओ लहरीद्वारा मेंदू आपल्या अवयवांना आज्ञा देत असेल, आपल्यापेक्षा ते प्राणी बुद्धिमान असतील, आपल्या मेंदूत १०० इतके चेतापेशींचे जोड (कनेक्शन) आहेत. परग्रहांवरील सजीवांमध्ये ही संख्या १०% इतकी प्रचंड असू शकेल. अशा सजीवांकडून बरेच काही शिकता येईल.
2. आकलन कृती:
(१) फरक लिहा :
| पृथ्वीवरील माणूस | परग्रहावरील सजीव |
| (१) | (१) |
| (२) | (२) |




