Question
भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

Answer

  1. स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता.
  2. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बार्डोली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या.
  3. स्वातंत्र्योत्तर काळात कुळ कायद्यासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही.
  4. शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.
  5. हरितक्रांतीचा हेतू शेतीचे उत्पादन वाढवणे व भारतदेश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवणे हा होता; पण त्याचा फायदा गरीब शेतकर्यांना न होता उलट शेतकर्यांमध्ये गरीब व श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. या असंतोषातून आंदोलनाला सुरुवात झाली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

भौगोलिक कारणे लिहा:

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्वंद्ववाद

टीपा लिहा.

रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र

टीपा लिहा.

कला

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

टीपा लिहा.

हेमाडपंती शैली

भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत?
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

टीपा लिहा.

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.

  • बरोबर

  • चूक