Question
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?

Answer

भारतीय अर्थव्यवस्थेची पुढील वैशिष्ट्ये आहेत आणि तीच उद्दिष्टेही आहेत -
(१) भारताला विविध उद्योगांची उभारणी करून आधुनिकीकरण करायचे आहे. या उभारणीतून भारताला स्वावलंबी बनवायचे आहे.
(२) नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था भारताला अस्तित्वात आणायची आहे.
(३) या नियोजनासाठी भारताने योजना आयोग स्थापन करून पंचवार्षिक योजनेचा स्वीकार केला.
(४) अशा रितीने अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक न्याय आणि समाजवादी समाजरचना ही भारताच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

प्रधानमंत्री पदाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा.
शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे; म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?
ईशान्येकडील प्रदेशांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी स्वातंत्र्यापासून कोणकोणते प्रयत्न झाले ?
भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात ?
भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा.
ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची आज का गरज आहे?
पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?
भारताच्या दूरसंचार सेवेच्या प्रगतीची माहिती लिहा.
पाचव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे कोणती होती?
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.