Question
टीपा लिहा.

वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य

Answer

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले
  1. लोकजागृती व लोकशिक्षण केले. भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली.
  2. सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला.
  3. पाश्चात्त्य विद्या समाजप्रबोधनाचे काम केले.व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून
  4. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.
    त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

मध्यावधी निवडणुका

पुढील विधान सकारण स्पष्ट करा:

सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

भौगोलिक कारणे लिहा:

ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

  • बरोबर

  • चूक

टिपा लिहा.

प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

मतदारसंघाची पुनर्रचना

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

कामगार चळवळ

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.