Question
फरक स्पष्ट करा.

ब्राझीलमधील संदेशवहन व भारतातील संदेशवहन

Answer

ब्राझीलमधील संदेशवहन

भारतातील संदेशवहन

(१) ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित व अधिक कार्यक्षम आहे. भारतामधील संदेशवहन तुलनेने कमी विकसित व कमी कार्यक्षम आहे.
(२) ब्राझीलमधील सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करीत आहे. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असली, तरी भारतातील केवळ सुमारे ३०% लोकसंख्या संदेश वहनासाठी इंटरनेटचा वापर करते.
(३) ब्रझीलमधील प्रदेशरचना, विस्तीर्ण लोकवस्तीविरहित प्रदेश, घनदाट वने या अडथळ्यांवर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणे हे ब्रझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान आहे. भारतामध्ये भ्रमणध्वनी, महाजाल या डिजिटल साधनांचा प्रभाव वाढत असून भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे
(४) तंत्रज्ञानाच्या आधारावर ब्रझील देश अवकाशात उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. स्वयंविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेले उपग्रह व प्रक्षेपण यांमुळे संदेशवहन क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झाला आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?
टिपा लिहा:

सरस्वती महाल ग्रंथालय

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
टीपा लिहा.

संज्ञा कोश

फरक स्पष्ट करा.

भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ

आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल?
"नैसर्गिक वनस्पती व प्राणी" या पाठात दिलेली माहिती, आकृत्या नकाशे यांच्या आधारे माहिती भरा.

.क्र. वनांचा प्रकार गुणधर्म भारतातील प्रदेश ब्राझीलमधील प्रदेश
१. उष्ण कटिबंधीय वने १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष
२. निम वाळवंटी काटेरी वने

१.

२.

३. ‘सॅव्हाना’ १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत
४. उष्ण कटिबंधीय निम पानझडी १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती
५. गवताळ प्रदेश १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्रादेशिकता

कारणे सांगा.

भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.