MCQ
रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ पंचवार्षिक योजना महत्त्वपूर्ण ठरली.
  • A
    पहिली
  • B
    पाचवी
  • सातवी
  • D
    नववी

Answer

Correct option: C.
सातवी
C

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

स्वातंत्र्योत्तर भारताने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
मॅक्मोहन' या सीमारेषेच्या क्षेत्रात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या राष्ट्रांत १९६२ साली युद्ध झाले.
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा जमातवादाचा पाया आहे.
१९७० हे वर्ष ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 'जागतिक शैक्षणिक वर्ष' म्हणून घोषित केले होते.
सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी मेजर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्यावर सोपवण्यात आली.
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले.
भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली.
' दिल्ली मेट्रो ' आणि 'कोकण रेल्वे' हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांचा मोलाचा वाटा होता.
१९९१ च्या इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्तांकन ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या वाहिनीने जगभर दाखवले.
रेशीम उद्योगाचे काम ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मंत्रालयाच्या अंतर्गत चालते.