MCQ
भारतातील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ उद्योगाला 'सनराईज क्षेत्र' म्हटले जाते.
  • A
    ताग
  • वाहन
  • C
    सिमेंट
  • D
    खादी व ग्रामोद्योग

Answer

Correct option: B.
वाहन
B

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

इतर मागास वर्गीयांसाठीचे (OBC) आरक्षण धोरण हे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांचे सर्वांत महत्त्वाचे योगदान होते.
इ. स. १९९२ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
महाराष्ट्रासह १५ राज्यांत स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ टक्के जागा आरक्षित असतात.
१९८४ साली भारतात सर्वप्रथम ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या शहरात मेट्रो रेल्वे सुरू झाली.
श्रीलंकेतील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली.
भूदान चळवळीत ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी स्त्री-शक्तीचा उपयोग करून भूदानाचा विचार भारतभर नेला.
आपल्या पारंपरिक विचारसरणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ माध्यमातून बदल घडवून आणला.
भारतीय हरितक्रांतीचे जनक' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ होत.
भारताचे ट्रॅक्टर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या देशात निर्यात होत नाहीत.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दामोदर, ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली.