MCQ
१९८३ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.
  • A
    कपिल देव
  • B
    सचिन तेंडुलकर
  • सुनील गावसकर
  • D
    संदीप पाटील

Answer

Correct option: C.
सुनील गावसकर
C

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

१९७८ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागास वर्गीयांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात आली.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दामोदर, ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली.
भारत सरकारने १९७५ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
मॅक्मोहन' या सीमारेषेच्या क्षेत्रात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या राष्ट्रांत १९६२ साली युद्ध झाले.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून जाहीर केला.
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे संपर्क साधन आल्या वेगानेच संपुष्टातही आले.
रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ पंचवार्षिक योजना महत्त्वपूर्ण ठरली.
भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली.
कोकण रेल्वे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ राज्यातून जात नाही.
भारताचे ट्रॅक्टर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या देशात निर्यात होत नाहीत.