Question
"प्रभात" कवितेतून व्यक्त होणारा भाव –

Answer

नव्या युगात गुरूजनांच्या अमूल्य शिकवणूकीतून आमच्या अस्तित्वाची पायाभरणी होते. नवीन मूल्यांची, नवीन तत्त्वांची विचारधारा आमच्या नसानसांत वरगारगांत वाहत आहे. सतत अभ्यास करून आपण आपल्या देशला प्रगतीपथावर नेऊया आणि आपल्यातील सर्वप्रकारचा भेदाभेद विसरून नव्या मानवतेच्या युगात आपण प्रवेश करुयात. असा भाव येथे कवी प्रकट करतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
"प्रभात" मध्यवर्ती कल्पना –
झुळूकेची परोपकरारी वृत्ती तुमच्या शब्दांत लिहा.
‘मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
"प्रभात" कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये –
"प्रभात" कवितेतील आवडलेली ओळ –
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
"प्रभात" कवितेतून मिळणारा संदेश –
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’ हा विचार स्पष्ट करा.