Question
"प्रभात" कवितेतून व्यक्त होणारा विचार –

Answer

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभेद विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

"प्रभात" कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये –
"प्रभात" कवितेतून व्यक्त होणारा भाव –
‘दुसऱ्यासाठी घाव सोसणे’ या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
"प्रभात" कवितेतील आवडलेली ओळ –
‘मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती करा.
1. कवी/कवयित्रीचे नाव
2. कवितेचा रचनाप्रकार
3. कवितेचा काव्यसंग्रह
4. कवितेचा विषय
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
प्रस्तुत कविता "झुळूक " आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण सांगा.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’ हा विचार स्पष्ट करा.