Question
आसामात शांतता प्रस्थापित होण्यात यश आले.

Answer

(१) आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांचे वर्चस्व वाढत होते. बांग्लादेशी घुसखोरांमुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष होता.
(२) ऑल स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी या घुसखोरांविरुद्ध उग्र आंदोलन उभारले.
(३) १९८५ साली प्रधानमंत्री राजीव गांधी आणि आसामी नेते प्रफुल्लकुमार महन्तो यांच्यात करार झाला.
(४) या कराराप्रमाणे बांग्लादेशी नागरिकांना आसामबाहेर घालवण्याचे ठरले व विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या.
या लोकशाही प्रक्रियेमुळे आसामात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.
भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.
पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
भारतीय जनतेचे जीवनमान व राहणीमान यांचा दर्जा सुधारतो आहे.
भारत सरकारने समाजकल्याण खाते स्थापन केले.
नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हान ठरू लागला आहे.
आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.
आंध्र सरकारला दारूविक्री धोरण कडक करावे लागले.
१९६६ ते १९६९ या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण आला.
चंद्रशेखर यांच्या प्रधानमंत्री पदाच्या काळात भारताची आर्थिक स्थिती बिकट झाली.