Question
प्रदेशवाद केव्हा बळावतो ?

Answer

प्रदेशवाद पुढील कारणांमुळे बळावतो -
(१) आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगण्यातून.
(२) माझा प्रांतच श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीतून.
(३) आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त झाल्यावर.
(४) विकासातील असमतोलातून.
(५) प्रादेशिक अस्मिता, स्थानिक परंपरा, संस्कृती यांच्या अनाठायी गौरवातून.
(६) दारिद्रय, बेरोजगारी, मागासलेपण अशा समस्यांतून.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

स्वातंत्र्योत्तर काळात भारताने महिला सक्षमीकरण आणि मागास वर्गाचा विकास या संदर्भात कोणती पावले टाकली ?
भारतीय महिला आयोगाने कोणत्या मुद्द्यांच्या आधारे स्त्रियांच्या स्थितीचा अभ्यास केला ?
पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या गोष्टींवर खर्च करण्यात आला ?
राजीव गांधींच्या राजवटीत कोणत्या घटना घडल्या ?
कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.
दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत ?
आठव्या पंचवार्षिक योजनेची उ‌द्दिष्टे लिहा.
आजची वृत्तपत्रे समाजसेवेची कोणती कामे करतात ?
सातव्या पंचवार्षिक योजनेत कोणती उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले होते ?
ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत ?