Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - सागरजलाचे गुणधर्म3 Marks
Question
समशीतोष्ण कटिबंधात सागरजलक्षारता कमी होत जाते.
✓
Answer
(१) समशीतोष्ण कटिबंधात सूर्यकिरणे तिरपी पडतात. (२) त्यामुळे तापमानही कमी असते. परिणामी बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो. (३) पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी आणि वितळणारे बर्फ यांमुळे या प्रदेशातील सागरांना गोड्या पाण्याचा पुरवठाही मुबलक होतो. त्यामुळे समशीतोष्ण कटिबंधात वाढत्या अक्षांशानुसार सागरजलक्षारता कमी होत जाते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.