Question 13 Marks
रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.
Answer
View full question & answer→(१) खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण असते.
(२) पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. त्यामुळे पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते. पाण्यात पदार्थ विरघळल्यामुळे त्याची विद्राव्यता वाढते व पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात.
(३) पाण्यामुळे कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण इत्यादी प्रक्रिया जलद गतीने घडून येतात व त्यामुळे रासायनिक विदारण घडून येते. अशा प्रकारे, रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.
(२) पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. त्यामुळे पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते. पाण्यात पदार्थ विरघळल्यामुळे त्याची विद्राव्यता वाढते व पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात.
(३) पाण्यामुळे कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण इत्यादी प्रक्रिया जलद गतीने घडून येतात व त्यामुळे रासायनिक विदारण घडून येते. अशा प्रकारे, रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.