Question
१९७२ मध्ये मुंबईतील महिलांनी लाटणे मोर्चे काढले.

Answer

(१) १९७२ मध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू लागली.
(२) ऐन दिवाळीत तेल, तूप, मैदा या वस्तू बाजारातून गायब झाल्या.
(३) रॉकेल महाग झाले.
(४) महागाई वाढली. यामुळे मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मुंबईत लाटणे मोर्चे काढले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
भारतातील वाहन उद्योगाला 'सनराईज क्षेत्र' असे म्हटले जाते.
भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला.
'ऑपरेशन ब्लू स्टार' करावे लागले.
कौटुंबिक न्यायालयांची स्थापना करण्यात आली.
आदिवासी जमातींना विशेष संरक्षण देण्याची गरज असते.
हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे.
टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.
१९८३ मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.