Question
महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही.

Answer

(१) हवेतील बाष्पाचे हिमकणांत रूपांतर होण्यासाठी तापमान गोठणबिंदूच्या खाली जाणे गरजेचे असते. तरच संप्लवनाची क्रिया घडून बाष्पाचे थेट हिमकणांत रूपांतर होऊ शकते व हिमवृष्टी होऊ शकते. (२) मात्र, आपल्या परिसरात (म्हणजे महाराष्ट्रात) हिवाळ्यात तापमान कमी झाले तरी ते गोठणबिंदूच्या खाली जात नाही. (३) त्यामुळे महाराष्ट्रात हिमकणांची निर्मिती होत नाही. परिणामी, महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.
वालुकाश्म, पिंडाश्म यांसारख्या दगडांचे पाण्यामुळे कायिक विदारण (कणात्मक विदारण) होते.
ऑस्ट्रेलियाच्या केवळ पूर्व किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण जास्त आहे.
सागरजलाच्या क्षारतेत विभिन्नता दिसून येते.
विषुववृत्तीय समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी पडत नाही.###किंवा विषुववृत्तीय भूभागात दुपारनंतर पाऊस पडतो.
समशीतोष्ण कटिबंधात सागरजलक्षारता कमी होत जाते.
आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.
भूमध्य समुद्राची क्षारता जास्त आहे.
वाढत्या खोलीनुसार सागरजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.
बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.