Question
अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली.

Answer

(१) भारतात अनेक वर्षे अस्पृश्यता पाळली जात असे.
(२) या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हलाखीचे बनले होते.
(३) स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला.
(४) हे घटनादत्त अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळणे आवश्यक होते.
म्हणून अस्पृश्यतेची ही हीन रूढी नष्ट होण्यासाठी सरकारने या रूढीवर कायद्याने बंदी आणली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free