भूगोल - नागरीकरण — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - नागरीकरण4 Marks
Question
स्वच्छ भारत अभियान.
✓
Answer
(१) सन २०१६ मध्ये भारत सरकारने 'स्वच्छ भारत अभियान' हा उपक्रम हाती घेतला आहे. 'एक कदम स्वच्छता की ओर' हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे. या उपक्रमाचे बोधचिन्ह पुढीलप्रमाणे आहे : (२) सार्वजनिक व खासगी शौचालयांच्या प्रसाराद्वारा खुल्यावर शौचाला जाणे या रूढ पद्धतीला आळा घालण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे. (३) गाव 'हागणदारी मुक्त' व्हावे यासाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान दिले जाते. (४) त्यासाठी लागणारा निधी 'स्वच्छ भारत शुल्क' द्वारा उभारण्यात येतो.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.