Question
' नाटक ' या क्षेत्रात झालेले बदल.

Answer

भारतीयांच्या जीवनात महत्त्वाचा घटक असलेल्या नाटक या क्षेत्रात पुढील बदल झाले :
(१) खूप वेळ-कधी कधी रात्रभर चालणारी नाटके आता दोन-अडीच तासांवर आली.
(२) नाटकांचे स्वरूप व तंत्र यांत बदल झाले.
(३) संगीत रंगभूमीचे महत्त्व कमी झाले.
(४) पौराणिक व ऐतिहासिक विषयांऐवजी राजकीय, सामाजिक विषयांना प्राधान्य मिळू लागले.
(५) वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक नाटकांमध्ये येऊ लागले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free